शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुणेकरांना भोपळाच दिला;अंदाजपत्रकातून पुरंदर विमानतळ वगळणे धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 10:25 IST

एकूणच पुणेकरांची भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने अंदाजपत्रकातून मात्रआहे, अशी टीका माजी आमदार जोशी यांनी केली.

पुणे : पुरंदर विमानतळाबाबत वारंवार घोषणा करणाऱ्या सरकारने अंदाजपत्रकात त्यासाठी पैशाचीही तरतूद केलेली नाही. दहा वर्षांचा वायदा करून पुणे मेट्रोसाठी केलेली तरतूदही पोकळच आहे. एकूणच पुणेकरांची भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने अंदाजपत्रकातून मात्रआहे, अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

पुणे जिल्ह्याचे अजित पवारच उपमुखमंत्री, अर्थमंत्री आहे. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री, माधुरी मिसाळ राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री, भाजपला पुणेकरांनी भरभरून मते दिली व त्यातूनच यांना ही मंत्रिपदाची संधी मिळाली. आता पुणेकरांना काही देण्याची वेळ त्यांची होती, मात्र त्यांनी भोपळाच हाती दिला आहे, असे जोशी म्हणाले.

विमानतळ, त्यासाठीचे भूसंपादन वगळणे धक्कादायक आहे. सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी २ हजार गाड्या घेण्यासाठी तरतूद नाही, आंबेगावमधील शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली, आता सरकारने त्या शिवसृष्टीच्या संयोजकांना सर्वसामान्य पुणेकरांना जाता येईल इतके प्रवेश शुल्क ठेवण्यासाठी सांगावे, प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी त्यांनी तब्बल ६०० रुपये शुल्क ठेवले आहे याची सरकारला माहिती आहे का, असा प्रश्न जोशी यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAirportविमानतळMahayutiमहायुती