शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

मुख्यमंत्र्यांची माहिती ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पुरेशी; राजू शेट्टी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:01 IST

केंद्र सरकारने बिहारला मदत केली, पंजाबला मदतीची भूमिका घेतली; मात्र महाराष्ट्राबाबत निर्णय घेण्यात टाळाटाळ होत आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याची वाट बघत आहात काय?

पुणे : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे मान्य केले आहे. हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोठा पुरावा आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा,” अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. शेट्टी म्हणाले, “केंद्र सरकारने बिहारला मदत केली, पंजाबला मदतीची भूमिका घेतली; मात्र महाराष्ट्राबाबत निर्णय घेण्यात टाळाटाळ होत आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त होण्याची वाट बघत आहात काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माझी एवढीच विनंती आहे की, महाराष्ट्राला गृहित धरू नका, महागात पडेल. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पिके वाहून गेली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी सरकार बाकीच्याच गोष्टी करत आहे.”

ज्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज काढले आहे त्यांचे कर्ज तत्काळ माफ करावे. तसेच, ज्यांनी कर्ज न घेता खासगी सावकार किंवा इतर मार्गाने पैसा उचलला आहे, त्यांना बँक किती कर्ज देऊ शकते तेवढी रक्कम नुकसानभरपाई स्वरूपात द्यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्कही माफ करावे, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sufficient Information for Wet Drought Declaration: Raju Shetti

Web Summary : Raju Shetti demands immediate wet drought declaration in Maharashtra, citing excessive rainfall and crop damage. He urges loan waivers for farmers and compensation for those without formal loans, emphasizing the dire situation in Marathwada, Vidarbha, and Western Maharashtra, also advocating for student fee waivers.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaju Shettyराजू शेट्टी