शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

पुणे महापालिकेचे निसर्गाविरुद्ध काम; आंबील ओढा लगत राहणाऱ्या लोकांवर आस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकट

By राजू हिंगे | Published: April 19, 2024 2:41 PM

आंबिल ओढ्याला २०१९ ला आलेल्या पुराची नाल्यालगत राहणाऱ्या दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना त्याची झळ बसली होती

पुणे : बिबवेवाडी परिसरातील डोंगरावरचे पाणी कृत्रिम रित्या केके मार्केट येथे आंबिल ओढ्याला जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आंबील ओढा लगत राहणाऱ्या नागरिकांना आता आस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकटांचा ही सामना करण्याची वेळ आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन कदम यांनी केला आहे.

आंबिल ओढ्याला २५ सप्टेंबर २०१९ रोजी पुर आला. या पुराची नाल्यालगत राहणाऱ्या दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना त्याची झळ बसली. त्यामध्ये सहा जणांना जीव गमवायची वेळ आली. कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली. त्याच्यावर उपाययोजना म्हणुन नाला रुंद करणे, खोल करणे, सीमा भिंत बांधणे, अतिक्रमण काढणे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

बिबवेवाडी परिसरातीलच्या टेकड्यांवरील पाणी महेश सोसायटी चौकाच्या बाजूने केके मार्केटच्या बाजूला कृत्रिम नाला उभा करायचे काम सत्ताधारी भाजपच्या आशीर्वादाने प्रशासनाने सुरू केल्याचे दिसून येत आहे. वस्तुतः जवळच बिबेवाडी परिसरातील उपनाला उत्सव बिल्डिंग च्या शेजारून हा वाहत असताना त्याला जोडणे नैसर्गिक रित्या अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने आंबील ओढा काठच्या नागरिकांना या परिसरातील पावसाचे पाणी वळविल्यामुळे पावसाळ्यात निश्चित धोका वाढला आहे, असेही नितीन कदम यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीSocialसामाजिकRainपाऊस