शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुणे महापालिकेचे निसर्गाविरुद्ध काम; आंबील ओढा लगत राहणाऱ्या लोकांवर आस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकट

By राजू हिंगे | Updated: April 19, 2024 14:42 IST

आंबिल ओढ्याला २०१९ ला आलेल्या पुराची नाल्यालगत राहणाऱ्या दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना त्याची झळ बसली होती

पुणे : बिबवेवाडी परिसरातील डोंगरावरचे पाणी कृत्रिम रित्या केके मार्केट येथे आंबिल ओढ्याला जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आंबील ओढा लगत राहणाऱ्या नागरिकांना आता आस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकटांचा ही सामना करण्याची वेळ आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन कदम यांनी केला आहे.

आंबिल ओढ्याला २५ सप्टेंबर २०१९ रोजी पुर आला. या पुराची नाल्यालगत राहणाऱ्या दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना त्याची झळ बसली. त्यामध्ये सहा जणांना जीव गमवायची वेळ आली. कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली. त्याच्यावर उपाययोजना म्हणुन नाला रुंद करणे, खोल करणे, सीमा भिंत बांधणे, अतिक्रमण काढणे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

बिबवेवाडी परिसरातीलच्या टेकड्यांवरील पाणी महेश सोसायटी चौकाच्या बाजूने केके मार्केटच्या बाजूला कृत्रिम नाला उभा करायचे काम सत्ताधारी भाजपच्या आशीर्वादाने प्रशासनाने सुरू केल्याचे दिसून येत आहे. वस्तुतः जवळच बिबेवाडी परिसरातील उपनाला उत्सव बिल्डिंग च्या शेजारून हा वाहत असताना त्याला जोडणे नैसर्गिक रित्या अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने आंबील ओढा काठच्या नागरिकांना या परिसरातील पावसाचे पाणी वळविल्यामुळे पावसाळ्यात निश्चित धोका वाढला आहे, असेही नितीन कदम यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीSocialसामाजिकRainपाऊस