शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामुळे वंचितांना कधीही सत्ता मिळणार नाही : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 10:04 PM

प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामुळे वंचित समाजाला सत्ता मिळणार नाही असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेे.

पुणे : वंचितमधून अनेक लाेक साेडून चालले आहेत. एमआयएम साेबतची त्यांची युती तुटली आहे. अनेक कार्यकर्ते आता आरपीआयमध्ये येत आहेत. वंचितला फारशी मते मिळणार नाहीत. प्रकाश आंबेडकरांच्या राजकाराणामुळे वंचितांना सत्ता कधीही मिळणार नाही. सत्ता मिळवायची असेल तर माझ्याकडून शिका आणि वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवायचे असेल तर प्रकाश आंबेडकरांकडून शिका अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली. 

पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बाेलत हाेते. आठवले म्हणाले, निवडून येण्यासाठी मी अनेक प्रयाेग केले. वेगळी आघाडी करुन सत्ता मिळवणे अवघड आहे. वंचितचा एकमेव खासदार एमआयएमच्या तिकीटावर निवडून आला आहे. येत्या विधानसभेला वंचितला फारशा जागा मिळतील असे वाटत नाही. 

आम्हाला निवडणुक आयाेगाने संगणक हे चिन्ह दिले आहे. संगणक चिन्ह मिळाल्याने ईव्हीएम मशीन चालवणे अवघड नाही. आम्ही ईव्हीएमचं हॅकींग करणार नाही. आम्ही बराेबरच बटण दाबणार. आरपीआय कमळावर निवडणूक लढवणार नाही. आम्ही 10 जागांची मागणी केली आहे. किमान आठ जागा तरी आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप झाल्यानंतर मित्र पक्षांच्या जागांचा विचार करण्यात येणार आहे. मित्रपक्षांमध्ये आमचा पक्ष माेठा असल्याने आम्ही जास्त जागांची मागणी करणार आहाेत. असेही आठवले यावेळी म्हणाले. 

पवारांची चाैकशी हाेणे याेग्य नाहीराज्य सहकारी बॅंकेच्या घाेटाळ्यात शरद पवार यांचे नाव नाही असे आण्णा हजारे सुद्धा म्हणाले आहेत. पवारांची चाैकशी हाेणे याेग्य नाही. जे दाेषी असतील त्यांच्यावर कारवाई हाेईल. पवार हे जाणते नेते आहेत. सुक्ष्म पद्धतीने ते काम करतात. त्यांची चाैकशी करणे याेग्य नाही. परंतु सूड बुद्धीने सरकारने चाैकशी लावली असल्याचे मला वाटत नाही. असेही आठवलेंनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणPuneपुणे