शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामुळे वंचितांना कधीही सत्ता मिळणार नाही : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 22:04 IST

प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामुळे वंचित समाजाला सत्ता मिळणार नाही असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेे.

पुणे : वंचितमधून अनेक लाेक साेडून चालले आहेत. एमआयएम साेबतची त्यांची युती तुटली आहे. अनेक कार्यकर्ते आता आरपीआयमध्ये येत आहेत. वंचितला फारशी मते मिळणार नाहीत. प्रकाश आंबेडकरांच्या राजकाराणामुळे वंचितांना सत्ता कधीही मिळणार नाही. सत्ता मिळवायची असेल तर माझ्याकडून शिका आणि वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवायचे असेल तर प्रकाश आंबेडकरांकडून शिका अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली. 

पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बाेलत हाेते. आठवले म्हणाले, निवडून येण्यासाठी मी अनेक प्रयाेग केले. वेगळी आघाडी करुन सत्ता मिळवणे अवघड आहे. वंचितचा एकमेव खासदार एमआयएमच्या तिकीटावर निवडून आला आहे. येत्या विधानसभेला वंचितला फारशा जागा मिळतील असे वाटत नाही. 

आम्हाला निवडणुक आयाेगाने संगणक हे चिन्ह दिले आहे. संगणक चिन्ह मिळाल्याने ईव्हीएम मशीन चालवणे अवघड नाही. आम्ही ईव्हीएमचं हॅकींग करणार नाही. आम्ही बराेबरच बटण दाबणार. आरपीआय कमळावर निवडणूक लढवणार नाही. आम्ही 10 जागांची मागणी केली आहे. किमान आठ जागा तरी आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप झाल्यानंतर मित्र पक्षांच्या जागांचा विचार करण्यात येणार आहे. मित्रपक्षांमध्ये आमचा पक्ष माेठा असल्याने आम्ही जास्त जागांची मागणी करणार आहाेत. असेही आठवले यावेळी म्हणाले. 

पवारांची चाैकशी हाेणे याेग्य नाहीराज्य सहकारी बॅंकेच्या घाेटाळ्यात शरद पवार यांचे नाव नाही असे आण्णा हजारे सुद्धा म्हणाले आहेत. पवारांची चाैकशी हाेणे याेग्य नाही. जे दाेषी असतील त्यांच्यावर कारवाई हाेईल. पवार हे जाणते नेते आहेत. सुक्ष्म पद्धतीने ते काम करतात. त्यांची चाैकशी करणे याेग्य नाही. परंतु सूड बुद्धीने सरकारने चाैकशी लावली असल्याचे मला वाटत नाही. असेही आठवलेंनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणPuneपुणे