शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

पंढरपूर वारी २०१९: भारूड हे प्रबोधनाचे माध्यम : संध्या साखी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 12:46 PM

श्रद्धेत कुठेही अंधश्रद्धा निर्माण होऊ नये आणि सामाजिक प्रबोधन करता यावे म्हणुन वारीत भारुड असते.

- अमोल अवचिते- माळशिरस : वैष्णवजन विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने वारीत चालत असतो. त्याच्या मनात श्रद्धा असते. त्या श्रद्धेत कुठेही अंधश्रद्धा निर्माण होऊ नये आणि सामाजिक प्रबोधन करता यावे म्हणुन वारीत भारुड असते. असे सांगत शाळेत शिपाई काम करणाऱ्या संध्या साखी या त्यांच्या आईचा भारुडाचा वारसा पुढे घेऊन जात असताना सामाजिक सेवेचे व्रत पाळत आहेत.      त्यांच्या वडिलांचे निधन १२ जुनला   झाले आहे. मनात असलेले दु:ख घेईन मात्र  समाज प्रबोधनाचा वसा घेऊन चाललेल्या त्यांच्या आई संत तुकाराम महाराजांच्या पालखीत तर संध्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारीत भारुडाच्या माध्यमातून कार्य करीत आहेत.      त्यांच्या आईचा जन्म पंढरपूरला झाला. महाद्वार परिसरात वास्तव्य असल्याने त्या सतत दिंड्यामधून भजन , कीर्तन, कानावर पडत असे. त्यांचे  आजोळ विदभार्तील मोजरी. तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात बालपण गेलं.  अध्यात्मिक संस्कार तेव्हा पासूनच घडत गेले.  संध्या साखी यांचा जन्मही पंढरपूरचा. एकुलती एक मुलगी..  घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे साखी कुटूंब  सोलापूरवरून पंढरपूरला स्थाईक झालं     आणि त्याच महाद्वार परिसरात संध्या याचं ही बालपण गेलं.    कालांतराने त्या त्यांच्या आई वडिलांसोबत वारीला जाऊ लागल्या. वारीत त्याच्यावर भारुडाचे संस्कार होऊ लागले. 

   आई प्रमाणे त्या भारुड सादरीकरण करतील असे त्यांना कधीही वाटले नव्हते. मात्र वारीला येणा?्या समाजाची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळते. अंधश्रद्धा ठेवणा?्या भक्तांना तसेच वेगवेगळ्या महत्वांच्या विषयावर प्रकाश टाकता येते. याची जाणीव होऊ लागली.  आईने सादर केलेली भारुडे मी ऐकायचे. लोकांच्या आग्रहाखातर भारुड म्हणू लागल्या. भारूडाचे लोक कौतुक करत असल्याने आनंद मिळत होता.      ङ्घ..................................................  त्या सांगतात, अध्यात्मात भारुडाचे महत्व निश्चितपणे  तसे सांगणे कठीण आहे.  परंतु औषधाची कडू गोळी जर आजारी माणूस घेत नसेल तर ते औषध पातळ व गोड बनवून देतात तस .....अध्यात्मिक तत्वज्ञान सोप्या भाषेत सोंग, हास्य, विनोदातून सामान्य माणसाच्या अंतरंगात उतरवण्याचे काम केले जाते. भारूडा च्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी लोक प्रभोधन करून धर्म जागृती करण्याचं कार्य केलं.

टॅग्स :Solapurसोलापूरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारी