खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे. ...
राजकीय विश्वामध्ये भल्याभल्यांना धोबीपछाड देणारे आणि सहसा कुणाच्या हाती न लागणारे शरद पवार यांना त्यांच्या बालपणी शिक्षकांनी पाठीत घातलेल्या बुक्क्याची आठवण मात्र आजही ताजी आहे. ...
नगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील नगर, ठाणे, पुणे या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला माळशेज घाट अत्यंत अवघड व धोकादायक झाला आहे ...
सायकलींचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून शहरात जवळपास १२३ किलोमीटरचे सायकल ट्रॅक उभारले होते. ...
भारतात शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. नवजात अर्भकांचा मृत्युदर हे त्यांचेच एक उदाहरण असून, ...