पीएमपीएमएलच्या सर्व बसेसला जीपीएस ट्रॅकिंग अँड मॉनिटोरिंग प्रणाली बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा सध्या केवळ बीआरटी मार्गावर धावणाऱ्या बसेसला बसविण्यात आली आहे ...
विद्यमान केंद्र सरकार व जम्मू काश्मीरमधील सरकारने हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले असल्याची माहिती जम्मू काश्मीर विधानसभेचे आमदार सुरिंदर अंबरदार ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पुणे शहरातील वाहतूक पोलीस विभागही आता स्मार्ट होणार आहे. वाहतूक शाखेचे दैनंदिन कामकाज पेपरलेस करण्यासाठी वाहतूक ...
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांसह राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्यासमवेत झालेल्या बैठकींमधून काहीच निष्पन्न न झाल्याने १३९ दिवस सुरू असलेले आंदोलन मागे ...
अनेक वर्षांपासून ‘रेड झोन’चा प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न सोडविण्यासाठी खासदार आणि शहरातील तीन व मावळ तालुक्यातील एका आमदारांकडून पुरेसा पाठपुरावा होत नसल्याने प्रश्न रखडला आहे. ...
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा अपुरा आहे. त्यामुळे पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातही पाणीकपात केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
हरियानातील दलित हत्याकांड आणि त्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षासह सामाजिक संघटनांनी ...
कासारवाडीमध्ये बायकर्सच्या स्टंटबाजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसभर शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या सुमारास ...
मावळ तालुक्यातील गावागावात सोमवारी रात्री कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंडळांनी सामुदायिक दुग्धपान कार्यक्रम आयोजित केले होते ...
कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ...