साफसफाई व स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य निरोगी राहते. जो सफाई करतो तो श्रेष्ठ ठरतो. प्रत्येकाने शहर स्वच्छ ठेवले पाहिजे, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले. ...
पटपडताळणीत विद्यार्थ्यांच्या बोगस संख्येला आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली राबविण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे. ...
राज्याच्या शिक्षण विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून अर्धवेळ, तासिका तत्वावरील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही ...
नळाला दूषित पाणी आल्याने ४० ते ४५ जणांना उलट्या व जुलाब झाले. या रुग्णांना खासगी व सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. ...
रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना तहसीलदार बी. जे. गोरे यांनी रात्री दोनच्या सुमारास १ लाख ५४ हजार रुपयांचे ५२ पोती धान्य पकडले. ...
पिकांच्या नुकसानीबाबत ५० पैशांच्या आतील व खालील टक्केवारी असलेली गावे ७६ गावे पात्र असून, ६७ पैसे टक्केवारीचा निकष शासनाने रद्द केला आहे ...
पुरंदर तालुक्यातील सुमारे ६०० शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचा घोळ गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असून, शिक्षकांत प्रचंड नाराजी आहे. ...
तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींच्या ३० जागांपैकी १३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १७ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ...
पवित्र तीर्थक्षेत्र नीरा-नृसिंहपूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कामांचा विकास आराखडा त्वरित मंजूर करून निधी उपलब्ध केला जाईल ...
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात काही जुन्या मंडळींना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. ...