‘ते’ नसते तर शहरातील कचराकुंड्या ओसंडून वाहत असत्या... सर्वत्र रोगाचे साम्राज्य पसरले असते. हे ‘स्वच्छता दूत’ नसते तर समाजाची अवस्था काय झाली असती ...
प्रभात समयो पातला’, ‘खेड्यामधले घर कौलारू’, ‘प्रथम तुज पाहता’, ‘त्या तिथे पलीकडे’, ‘नवीन आज चंद्रमा’, ‘एका तळ्यात होती...’ ...
कलासंस्कृती परिवाराच्या वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या स्टार आॅफ स्क्रीन पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभाग व प्रशासकीय कार्यालयांनी चांगले काम केले आहे. देशातील एकाही ...
सरकारने राज्य मागासवर्ग आयोगावर केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याने त्या तत्काळ रद्द करून नव्याने आयोगाची रचना करावी, ...
निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आपल्यावर गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती उमेदवारी अर्जात भरायची असल्याने इच्छुकांनी तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नाबरोबरच चारित्र्य पडताळणीसाठीचा अर्ज ...
स्वत:चा आणि जवळच्या व्यक्तीचा जीव अत्यंत मोलाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वाहने चालवावीत असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मांडले. ...
माळीण पुनर्वसनाचे काम ९० टक्के पुर्ण झाले असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीत ग्रामस्थांना आपले हक्काचे घर ताब्यात देणार असल्याचे ...
फलटणमार्गे बारामती-लोणंद या रेल्वेमार्गासाठी १८६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. तर, २.५ हेक्टर जमीन मुख्य रेल्वे जंक्शनसाठी संपादित केली जाणार आहे. ...
सार्वजनिक स्वच्छता आणि बायोगॅसमध्ये कार्य करणाऱ्या येथील डॉ. सुहास विठ्ठल मापुस्कर यांना पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला ...