ग्रामपंचायतींनी त्वरित उद्यापासूनच सर्व्हे करून ज्या नोंदी राहिल्या आहेत त्या कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेत केले. ...
परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर केल्याची माहिती समोर येत आहे. ...
मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली 'जलदूत' 31 जुलै पर्यंतच धावण्याची शक्यता आहे. राज्यशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे या तारखे ...
कोर्टाचे दडपण दूर करावे व साक्षीदाराची उजळणी व्हावी, या हेतूने पुणे ग्रामीण पोलीस दलाने अभिरूप कोर्ट रूम तयार केल्यामुळे शिक्षेच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. ...
वडगावशेरीतील विद्याकुंर शाळेतील मुलांबरोबर फिरायला गेलेल्या ४ मुलींपैकी २ मुलींचे मृतदेह बुधवारी सकाळी नदीच्या पात्रात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...