महापालिकेच्या शाळांमधील तब्बल ८० हजार विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्यात साह्य करण्यासाठी पालिकेच्या वतीने आरबी या आंतरराष्ट्रीय कंपनीशी शुक्रवारी सांमजस्य करार ...
बलात्कार आणि बाललैंगिक विकृतीला बळी पडणाऱ्या पीडितांनाच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच देशोधडीला लागण्याची वेळ येत असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. ...
दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करून, उसाचा चारा व नवीन आडसाली लागवडीसाठी विक्री करीत, प्रतिटन २५०० ते ३००० रुपयांची कमाई करण्याचा नवा फंडा पाणलोट क्षेत्रातील ऊस ...
शिरूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे चासकमान धरणाच्या जलाशयातून डाव्या कालव्यास शनिवारी (दि. २३) सकाळी १० वाजता ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ...