राज्यात विविध ठिकाणी झालेले मराठी भाषिक उपक्रम लेखी स्वरूपात संकलित करण्याचे काम राज्य मराठी विकास संस्थेने हाती घेतले असून, भाषेच्या विकासासाठी विविध ...
दोन वर्षापूर्वी फेसबुकवरील प्रेमाचा स्वीकार करुन विवाहाला तयार झालेल्या तरुणीने जेव्हा तो तरुण कतारमधील नोकरी सोडून पुण्यात आला़ तेव्हा मात्र, त्याला नकार देऊन दुसऱ्या तरुणाबरोबर ...
मुलांना शाळेत घालण्यापासून त्यांनी इंजिनिअर व्हावे, डॉक्टर व्हावे, अशी अपेक्षा केली जाते. मुलांचे करिअर घडविण्यापर्यंत पालकांकडून मुलांना विविध स्पर्धांमध्ये उतरविले जाते. ...
जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी चिंता निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली असून, १९ जुलैपर्यंत ४८ टक्के पेरण्या झाल्या होत्या ...
जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडूनही जिल्ह्यातील जवळपास ५९ गावे आणि ६२४ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ४५ हजार ५३४ ग्रामस्थांना जवळपास १०१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे ...
वेल्हे तालुक्याला तांदळाचे आगार म्हणून ओळखले जाते. तालुक्यात ७५ टक्के भातलावणी झाली आहे, तर तालुक्यात एकूण ५००० हेक्टरवर भातलावणी होणार असल्याचा अंदाज आहे ...
कोळमाथा येथील ३० वर्षीय युवकाने स्वत:चा व्यवसाय सांभाळून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून एक एकर क्षेत्रात ग्रँड नैन टिश्यूकल्चरवर १० टन केळीचे विक्रमी उत्पादन घेतले आ ...
महापालिकेतील अधिकारी, ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध वेळोवेळी आवाज उठविला जातो. परंतु पिंपरी-चिंचवडमधून भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे ...
प्रवेशपरीक्षेच्या दिवशी अवघ्या दोन मिनिटांच्या उशिरामुळे सिटी इंटरनॅशनल स्कूल नीट परीक्षा केंद्रावर पाच ते आठ नीट परीक्षारार्थींना प्रवेश नाकारल्याची घटना रविवारी घडली़ ...