अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी प्रवेश फेरी राबविली जात असून विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारपासून माहिती पुस्तिका ...
महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या येथील स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातील विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून संदर्भ ग्रथांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र वेगवेगळी कारणे ...
पुरंदर तालुक्यातील नाझरे येथील मार्तंड जलाशयावर अवलंबून असलेल्या चार पाणी योजना व ४३ गावांना पाण्यासाठी दाहीदिशा करावे लागणार आहे. धरणात केवळ १५ आॅगस्टपर्यंत ...
कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी गेल्या दोन महिन्यांपासून संपले असून, यामुळे रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपयांची पाणीपुरवठा ...
माळीण दुर्घटनाग्रस्त ठिकाणी कोणी राहातेय, असे सांगितले तर विश्वासच बसणार नाही ; पण रामचंद्र रामा झांजरे यांचे कुटुंब आजही तेथे राहात आहे. ‘‘आमची चार कुटुंबे आहेत. ...
विद्यार्थिनींना होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराची ‘स्टिंग आॅपरेशनद्वारे’ सत्य उघड केल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी गंभीर दखल घेतली. ...