मावळ गोळीबाराला ५ वर्षे सोमवारी पूर्ण झाली. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याची आणि आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे युतीच्या नेत्यांनी दिलेले ...
महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यातील ब्रिटिशकालीनच नव्हे, तर गावागावातील असणाऱ्या धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होण्यासाठी शासनस्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा नव्याने प्रस्तावही पाठविण्यात आला आहे ...
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने गतवर्षी ६ ते १४ वयोगटातील शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले होते. परंतु, अद्याप अनेक शालाबाह्य मुले शहरातील अनेक रस्त्यांवरील सिग्नल व वाड्या वस्त्यावर भटकताना दिसून ...
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शहरातील झोपडपट्ट्यांमधील झोपड्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. हे वास्तव असून, दर वर्षी किमान दहा टक्के झोपड्या प्रत्येक विभागात वाढत आहेत ...