राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र या योजनेचा मंत्री आणि सचिव दर्जाच्या मुलांनाच लाभ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप ...
जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित होण्याकरिता आवश्यक ती सर्व कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्या. जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युइटी अंतर्गत ९ रस्त्य ...
मांजर, कुत्रा पाळणे हे आता शहरांमध्ये स्टेटस सिम्बॉल बनत चालले आहे़ पण स्वत:च्या हौसेखातर सोसायटीतील इतर रहिवाशांना किती त्रास होतो, याचा अनेक जण विचारच करत नाही़ एकवेळ एक-दोन प्राणी पाळणे समजू शकेल, पण तब्बल २० ते २५ मांजरी पाळल्या तर काय होईल, याची ...
मधल्या सुट्टीमध्ये शौचालयासाठी गेलेल्या दुसरीतील मुलीला खाली पाडले. तसेच तिच्या अंगावर चौथीच्या मुलाने लघुशंका केली. हा गंभीर प्रकार वाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी सव्वानऊच्या सुमारास घडला. ...
पुणे जिल्ह्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीचाच दिवस सोमवार हा दुर्दैवाने घातवार ठरला. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी घडलेल्या अपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. त्यातही गंभीर व दुर्दैवी बाब म्हणजे यात चार लहान मुलांचा समावेश आहे. ...
मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील विधवा महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पतीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत असल्याचे महिलेने चिठीत नमूद केलेले आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ११) रोजी दुपारी उघडक ...
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील ११ व्या मैल परिसरात बिबट्याने पशुवैद्यकीय डॉक्टरवर झडप घातली; परंतु गाडीच्या नायट्रोजन कंटेनरचे झाकण निघून धूर निघाल्याने बिबट्याने धूम ठोकली. यात डॉक्टर जखमी झाले. झोपेचे सोंग घेतलेल्या वन विभागाने आता तरी जागे व्हावे ...
जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे थैमान रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वाइन फ्लू समुपदेशन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
खेड तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जानेवारी २०१७ ते आजतागायत आठ महिन्यांत जवळपास २७ दुचाकींवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. राजगुरुनगर शहरात दुचाकीचोरांची टोळी सक्रिय आहे. मात्र, अद्यापही कुणाला अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नाही. ...