येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी तयार करण्यात येणार आहे. भीमसृष्टी आणि म्युरल्स बसविण्याच्या या कामात प्रशासनाच्या ...
शाळांना सुटी लागल्यामुळे नागरिकांना गावाकडे जायची ओढ निर्माण झाली आहे. घराजवळच ट्रॅव्हल्स उपलब्ध होत आहेत. ...
महामार्गावर तसेच दुर्गम ठिकाणी अपघात घडल्यास तातडीची मदत न मिळाल्याने अनेकांवर मृत्यू ओढवला आहे. भारतात अशा घटनांची संख्या जास्त आहे. ...
येथील शिवाजी चौकात दुचाकीला लावलेली दीड लाखाची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार संतोष सुपेकर यांनी दिली ...
तालुक्यात रब्बी हंगामात मका, ज्वारी, गहू, हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र पाण्याअभावी जिरायती भागातील पांढरे सोने म्हणून ...
प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील तब्बल ४२ हजार मुलांना ...
पुणे जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने युद्धपातळीवर प्रयत्न करून ३१ मार्च २०१७ च्या आत हगणदरीमुक्त केला. ...
लग्नसमारंभात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी अन्नधान्यापासून तयार केलेल्या अक्षतांचा वर्षाव वधू-वरांवर करण्याची आपली परंपरा आहे. ...
प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील तेरा गावांची शासनाच्या ‘स्मार्ट व्हिलेज’ या योजनेत निवड करण्यात आली. बारामती तालुक्यातील कटफळची ...
विवाह म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन. धार्मिक आणि विधिवत पध्दतीने लग्नसोहळा पार पडावा ...