ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सहाय म्हणाले, हवामान विभागामार्फत वेगवेगळ्या सेवा पुरविण्यात येतात़ पाऊस कधी येणार, किती पडणार, याबरोबरच कमाल, किमान तापमान असे राहील़ हवामानाचा आरोग्यावर काय परिणाम होईल़ ...
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य काढल्याप्रकरणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे. ...
अत्याधुनिक उपचार पद्धतीने देशात असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो नसल्याचे समोर आले आहे. ...
सर्व शिक्षण अभियानासारखे उपक्रम राबवुनही झोपडपट्टीत ज्ञानगंगा पोहचली नाही. येथील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शाळ सोडावी लागू नये यासाठी एका तरुणाने समांतर शाळा सुरू केली आहे. ...