पेठांमधील अरूंद रस्ते, वाहनतळ हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यांच्या दुतर्फा बाजूस पार्क केली जाणारी वाहने, रस्त्यांना वाहनांचा पडत असलेला विळखा, पदपथांवर केले जाणारे अतिक्रमण हे चित्र अद्यापही बदललेले नाही. ...
महाराष्ट्रीय कलोपासकच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम करंडकच्या महाअंतिम स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्याकरिता प्रवीण तरडे यांचा मार्गदर्शन ‘क्लास’ नातूवाडा येथील इंदिरा मोरेश्वर सभागृहामध्ये झाला. ...
स्वातंत्र्याच्या शतकीय वर्षात म्हणजेच २०४७ मध्ये भारत देश चीनला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकाचा देश असेल. एकविसावे शतक हे भारताचे असून, सध्या सुरू असलेला महत्त्वाचा काळ पुन्हा येणार नाही. ...
‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी लोणावळा नगर परिषदेने दिलेला ‘ना हरकत’ परवाना रद्द करा, असा अहवाल नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे. यावरून नगर परिषदेने बिग बॉसच्या संचालक कंपनीला अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत ...
वारजे माळवाडी मधील एनडीए रस्त्यावर असलेल्या एका इलेक्ट्रिकल दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील साहित्यासह एका बँकेचे एटीएम मशीन खाक झाले. दुकानातील इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिकजन्य जळून खाक झाल्या. ...
सात-आठ वर्षांपासून सैन्यातील कर्मचारी, सैनिक, नाईक, सुभेदार यांची पदोन्नती रखडलेली आहे. जानेवारी २०१८ पर्यंत सैन्यातील १ लाख ४०,००० कर्मचा-यांची पदोन्नती होणार असल्याची माहिती भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. ...
केंद्र शासनाच्या कांदा आयातीच्या धोरणामुळे दर पडण्याची भीती व ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. ...
मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये धारातीर्थी पडलेल्या पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सॅलिसबरी पार्कमध्ये उभारण्यात येत असलेले स्मारक रखडलेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला असून गवत उगवलेले आहे. ...
महापालिकेच्या आरोग्य विभागातील काहीजणांनी स्वत: होऊन अजब कायदा सुरू केला आहे. गरोदर महिलेने विवाहित असणे आवश्यक आहे हा तो नियम. त्याला अनुसरून महापालिकेच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी एका अविवाहित गरोदर महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिला. ...
१९६० च्या दरम्यान उदयाला आलेल्या दलित साहित्याने सहा दशकांचा कालखंड पूर्ण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ, त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे, त्या वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेले साहित्य, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते, दलित साहित्य आणि या सा ...