विद्यार्थ्यांच्या बसचा स्टिअरिंग रॉड निखळल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती ओढ्यात उलटली. या वेळी बसमधील ५२ पैकी २० मुलांना दुखापत झाली, तर ५ मुले गंभीर जखमी आहेत. ...
अाैरंगाबाद नजीकच्या पैठण येथील जायकवाडी आणि पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पूर्णपणे भरत आले आहे. यातील जलसाठा कमाल पातळीला पोहोचल्यानंतर पाणी सोडण्यासाठी या धरणांचे दरवाजे उघडावे लागतील. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनीच लोकमतशी बोल ...
पुण्यात पावसाचा जोर बुधवारीही कायम असून धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत आहे. या हंगामात सोडलेले हे सर्वाधिक पाणी असल्याचे म्हटले जात आहे. ...
पुण्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली असून बाकीची धरणे सुद्धा भरण्याच्या स्थितीत आहेत. शहरालगत असलेले खडकवासला धरण सुद्धा शंभर टक्के भरले आहे. ...
आम्ही पक्षात सहकारी म्हणून काम करीत आहोत व आमच्यात कोणतेही वाद नाहीत़ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करताना त्याबाबत गैरसमज माध्यमांद्वारे होऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे, असे निवेदन खासदार श्रीरंग बारणे व आमदार डॉ़ नीलम गो-हे यांनी क ...
मावळ तालुक्यात शेतकरी वर्ग अधिक असून पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या पशुधनाच्या उपचारासाठी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींची स्थिती विदारक आहे. ...
स्वच्छतेच्या बाबतीत मागासलेल्या पालिकेच्या शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत किंचितही काळजी नसल्याचे वारंवार जाणवत होते. विद्यार्थी जेवायला बसल्यानंतर शिक्षक कर्मचा-यांचे पादत्राणे घालून पंगतीमधून फिरणे, विद्यार्थ्यांना जेवायला खाली जम ...
वर्षभर शेतात बळीराज्या बरोबर राबणा-या सर्जा-राजाचा सण म्हणजे बैलपोळा. हा सण संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी बैलांना सजवण्याच्या कामात व्यस्त होते. सायंकाळी गावातून मिरवणूक काढून त्यांना पुरणपोळीचा नैवैद्य देण्यात आला. ...
शिरूर : कचरा आढळल्यास नगर परिषदेस कळवा. अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात स्वच्छता अभियानाला गती मिळाली आहे. शहरातील विविध भागांतून येणा-या कचरा समस्येचे तत्काळ निवारण केले जात असून, स्वच्छता अभियानाच्या पूर्ण यशासाठी सोशल मीडियावर नगर परिषदेन ...