कुप्रथांमधून बाहेर पडण्यासाठी तिहेरी तलाकचा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे पक्षीय राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा तिहेरी तलाकविरोधात लढा उभा करणार्या शायरा बानो यांनी व्यक्त केली. ...
मुदत संपल्यानंतर राज्यातील ५० हजारांहून अधिक वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्जच भरले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे दावा दाखल करण्याचा ठराव बार कौन्सिलने केला आहे. ...
शिक्षण विभागाने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन स्तरावर ‘स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे. ...
तांदळाच्या आकारात काश्मीरचे सौंदर्य कॅनव्हासवर उतरविण्याचा विक्रम सोपान खंडागळे या अवलिया चित्रकाराने केला आहे. याची नोंद भारत बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. ...
शहरामध्ये डेंगीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असून आतापर्यंत ४ हजार संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांपैकी ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ...
महापालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांनी जनता सहकारी बँकेमध्ये पगाराचे खाते उघडावे, यासाठी मुख्य लेखापालांनी काढलेल्या परिपत्रकावरून सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदरोळ झाला. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर-हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पाच्या पूर्वपात्रता फेरीसाठी तीन कंपन्यांनी भरलेल्या निविदा पात्र ठरल्या असून अंतिम निविदेचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. ...