पुणे-नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथील कोरेगाव भीमा विजयस्तंभ या ऐतिहासिक स्थळी दलित शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांचे नेते व लाखो बांधवांनी मानवंदना दिली. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे. ...
निरगुडसर व मेंगडेवाडी परिसरात बिबट्याने हल्ला करून चार शेळ्या तसेच एक चार महिन्यांचे शेळीचे करडू व १० कोंबड्या फस्त केल्याची घटना रविवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. ...
नाटकाचा विषय वादग्रस्त आणि देशाच्या घटनेविरूद्ध आहे, असाच काहीसा गैरसमज नाट्यक्षेत्रात पसरल्याने ‘छावणी’ हे नाटक मराठी रंगभूमीला पेलवेना अशी दुर्दैवी स्थिती निर्माण झाली आहे. ...
अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर दर वर्षी एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सत्कार केला जातो. मात्र, महामंडळ नागपूरला गेल्यानंतर या प्रथेला काही प्रमाणात बगल देण्यात आली आहे. ...
सरकारने माळी समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये. नागरिक रस्त्यावर उतरल्यास सरकारला पळता भुई थोडी होईल, असा सज्जड इशारा माळी समाजाच्या महारॅलीतून देण्यात आला. ...
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या घटनेला १७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ७० विद्यार्थीनींनी भिडे वाड्याला मानवंदना देत पुष्पवृष्टी केल ...
वढू बुद्रुक येथे (दि. २९) नामफलकावरून वाद उद्भवला होता. यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने आता शांतता असल्याचे समजते. ...