महिलांनी राजकारणात केवळ नावापुरते न राहता, स्वत: निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यासाठी या महिला प्रतिनिधींनी नेतृत्वाचा अधिकार गाजवला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. ...
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना अचानक बंद केल्याने दिव्यांग हवालदिल झाले आहेत. ...
बारावी इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरू असतानाच व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणखी एक त्रिसदस्यीय पथक बार्शीच्या तांबेवाडीला पाठविले जाणार आहे ...
महापालिका स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने रस्त्यावरच्या मुलांसाठीच्या ‘निवारा प्रकल्पा’ला दिलेली मंजुरी बेकायदेशीर असल्याचा आरोप ‘पीपल्स युनियन’ या संस्थेने केला आहे. ...
अन्न वाहून नेण्यासाठी तीनशे फूट लांबीचा बांधण्यात आलेले भुयार, सात कोटी वर्षांपूर्वीच्या बेसाल्ट खडकाच्या दगडातून बांधलेली इमारत, सोन्याच्या मुलाम्याचे केलेले नक्षीकाम आणि १४९ वर्षांची परंपरा ...
पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देऊन राज्यातील जिल्हा परिषद शाळा-शिक्षण पद्धतीत क्रांती घडवून आणलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने आता देशातही नावलौैकिक मिळविला आहे. ...
संस्था नेहमी दुर्लक्षित राहतात. आजच्या काळात संस्था जगवण्याची गरज आहे. त्यांना बळ दिले तरच खेळाडूंचे पीक निर्माण होईल, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले ...
देशात सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना चांगली आहे. मात्र त्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढून संसदेपुढे मांडावी. त्यासाठी करावी लागणारी घटनादुरुस्ती, कायद्यात बदल, निवडणूक सुधारणा आदी बाजू मांडण्यात याव्यात ...