आळंदी आळंदी शहरात गेल्या पाच - सहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वर्षभरापूर्वी नव्याने बांधलेल्या पाच कोटी रुपये किमतीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडची दुरुस्ती आणि पंपिंग यंत्रणा चोकअप झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. ...
खेड तालुक्यात वाळद येथे ११९४ ब्रास अनधिकृत मातीसाठा पंचनामा करून सील करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून खेड तालुक्यात आतापर्यंत ४५०० ब्रास माती, २६ ब्रास वाळू सील केली आहे. ...
शिरूर तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींनी संपूर्ण दारूबंदीचे ठराव करूनही तालुक्यात दररोज तब्बल २५ हजार लिटर दारूविक्री होत असल्याचा दावाही क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला ...
बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उसाचा पहिला हप्ता २५८५ रुपये आज जाहीर केला. ही रक्कम ११ डिसेंबरपर्यत सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. ...
झारगडवाडी (ता.बारामती) येथील राहुल धुमाळ यांची महत्त्वाची मूळ कागदपत्रे व पैशांचे पाकीट भिवरी (ता. पुरंदर) येथील समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या माऊली घारे यांनी संपर्काच्या माध्यमातून प्रामाणिकपणे परत केले. ...
भामचंद्र डोंगर परिसरातील गावात शनिवारी सकाळी ७ ते ८ दरम्यान दाट धुक्याने हजेरी लावली. परंतु याचा परिणाम कांदा पिकावर रोगराई वाढण्यास होणार असल्याची चिंता शेतक-यांनी व्यक्त केली. ...
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांना शासनाने दिलेली आश्वासने आणि मान्य मागण्यांची पूर्तता करून अंमलबजावणी करण्यासाठी शासनाविरोधात खेड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ...
जिल्ह्यातील ५० ते ६० लाख लोकसंख्येसाठी पोलिसांचे केवळ ३१५० मनुष्यबळ आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे अपुºया असणा-या पोलीस प्रशासनावर ताण येतो. हा ताण टाळण्यासाठी पोलीसबळ वाढविण्याची गरज आहे. ...