वाकड पोलीस शुक्रवारी साध्या वेशात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. दुपारी बाराच्या सुमारात महिला डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली होती. ...
भारतात गेल्या २५ वर्षांत झालेल्या आर्थिक व सामाजिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करते आहे. आज अर्थव्यवस्थेच्या वाढीचा विकास दर साडेसात टक्क्यांवर आहे. हा दर दहा-बारा टक्क्यांवर न्यायचा असेल तर शिक्षण आणि न्याय व्यवस्था बंधनमुक्त करण्याची ...
शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांवर जीएसटी २८% व कलाकारांच्या मानधनावर १८% जीएसटी लागू झाल्यामुळे, भारतातील सर्व शास्त्रीय कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारे पत्र अरुण जेटली यांना देण्यात आले ...
आवाज कोणाचा अहमदनगरचा करंडक कोणाचा अहमदनगरचा, एम एच सोळा आता नादच खुळा अशा घोषणा देत पुरुषोत्तम महाकरंडकावर पुन्हा अहमदनगरच्या न्यू आर्टस् सायन्स, कॉमर्स महाविद्यालयाने आपले स्थान निश्चित ठेवले आहे. ...
पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशनतर्फे (बीपीसीएल) सक्षम सायक्लोथॉन या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
लोकसंख्या हे भारताचे बलस्थान आहे. यास चांगले शिक्षण देऊन जागतिक अर्थव्यवस्थाना भारत मनुष्यबळ पुरवू शकेल. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. ...
पुणे : गुंतवणूकदार व फ्लॅटधारकांनी दिलेल्या पैशांची गुंतवणूक डी. एस. कुलकर्णी यांनी कोठे-कोठे केली, याचा माग काढण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे. याचबरोबर, डीएसके यांच्या ३०१ मालमत्ता शोधून काढून त्या ताब्यात घेण्याचा अहवा ...