तीन वर्षांच्या मुलाच्या श्वसननलिकेत अडकलेली सीताफळाची बी तर १५ वर्षीय मुलाच्या नाकात सहा वर्षांपूर्वी लाकडाचा तुकडा काढण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. ...
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून बहुतांश धरणं भरली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळा, मुठा, भीमा व घोड नदीपात्राला पूर आला होता. ...
पुणे : खरिपाची पीक लागवड आणि पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, मका, उडीद, सोयाबीन पिकाने सरासरी क्षेत्र ओलांडले आहे. तर, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, तीळ आणि सूर्यफुलाच्या क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. तूर आणि मुगाची सरासरी क्षेत्रावर पेरणी ...
रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. ...
घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील परांडा व सालोबामळा या भागासाठी केलेल्या नळ-पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती आंबेगाव यांना प्राप्त झाला ...
शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुसत्या घोषणा देत शासन कामाचा पाढा मोजत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...
आचार्य अत्रे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे, तो जपला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी सासवड येथे केले. ...
देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना नागरिकांचा अभिमान वाटावा असे नागरिकांचे वर्तन असायला हवे असे मत कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार यांनी व्यक्त केले. ...