राजकारणामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार घालणारे फार असतात. मात्र प्रकाश कदम यांच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे पक्षात त्यांची वेगळी किंमत आहे, असे गौरवोद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कात्रज येथे व्यक्त केले. ...
भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. ...
भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. ...