खेडसह शिरूर तालुक्याचे वरदान ठरलेल्या चासकमान धरणामध्ये ७.११ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून, सध्या मॉन्सूनपूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ...
भिवरी (ता. पुरंदर) येथील घिसरेवाडीनजीक पठारमळ्यातील शेतात हरिण जखमी होऊन पडले होते. या शेताचे मालक, भैरवनाथ चतुर्मुख प्रासादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष दादासाहेब कटके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी भिवरी येथे येऊन ...
एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा येथून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या असते. दररोज हजारो प्रवासी नीरा बसस्थानकातून ये-जा करतात. नीरा बसस्थानकाशेजारीच रेल्वे स्थानक आहे. ...
श्री संत तुकाराममहाराज यांचा ३३३वा आषाढी वारी पालखी सोहळा मंगळवारी (९ जुलै) लोणी काळभोर येथे मुक्कामी येत आहे. येथील पालखी तळासाठी सहा वर्षांपूर्वी जागा आरक्षित करण्यात आली होती. ...
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात २३० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रदान प्रोत्साहन व संकलनाचे कार्य केले जाते. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी समाजात नेत्रदानाविषयी केलेल्या जनजागृतीमुळे राज्यात २०१७ ते २०१८ या ...
विविध प्रकारच्या बौद्धिक कौशल्यातील कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आपल्या मुलात किती प्रमाणात आहे, हे समजून घेतले तर त्याला भविष्यात काय करायला जमेल, याचा अंदाज येतो. विद्यार्थ्यांना समुपदेशन करणारे वृषभनाथ कोंडेकर यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद... ...
विदिशा विचार मंचतर्फे आयोजित ’भूमिका’ कार्यक्रमात राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते वाचन प्रसाराच्या कार्यामध्ये २५ वर्षे योगदान दिल्याबद्दल रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी रमेश राठिवडेकर यांनी अापला ...
अॅड नेहा जाधव यांच्यावर काेयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या अाराेपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव पुणे जिल्हा बार असाेसिएशकडून एकमताने मंजूर करण्यात अाला अाहे. ...