जुन्नर तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होऊनदेखील त्याचा लाभ धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेला नाही. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये ७.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात रस्त्यावर पावसामुळे डोंगरावरील दरड कोसळण्याचे चित्र दिसत आहे. तसेच दरडीचे दगड-माती थेट रस्त्यावर येत असून दरडीमुळे रस्त्यांची चारी बुजून पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. ...
राज्यातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आळंदी असल्याने येथील पिण्याच्या पाण्यासाठी भामा-आसखेड धरणातील पाण्याचे आरक्षण हे कायमस्वरूपी राहणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे दिली. ...
ऊसपिकाचे नियोजन केल्यास शेतकरी एकरी १०० टन उत्पन्न घेऊ शकतो, असे मत बारामती केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी केले. खुटबाव (ता. दौंड) येथे आयोजित कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध कार्यक्रमातंर्गत ते बोलत होते. ...
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी शेतात साठवण करून ठेवलेला कांदा भिजू नये, म्हणून मिळेल त्या भावात कांदा विक्रीसाठी काढला आहे. ...
विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरात शिक्षण घेणाऱ्या सुषमा विठ्ठल काशीकर या विद्यार्थिनीने परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. ...
भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा अंनिसकडून निषेध करण्यात अाला असून, त्यांचे वक्तव्य तपासून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात अाली अाहे. ...