सरकारने निश्चित केलेल्या दूधदरापेक्षा कमी दराने दुधाची खरेदी केली जात आहे. त्यासाठी दूध उत्पादकांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दूध भुकटी उत्पादकांना प्रतिलिटर ३ रुपये अनुदानाचा निर्णय घेतला आहे; मात्र या निर्णयाचा नेमका काय प्ािरणाम होईल, दूध ...
कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट झाली आहे. डिंभे धरण वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले असून आजमितीस या प्रकल्पात केवळ ६.५३३ टीएमसी म्हणजेच २१.३९ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या त ...
पुरंदर विमानतळच्या भूसंपादनास राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असली तरी विमानतळास काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. परिणामी जिल्हा प्रशासनासमोर भूसंपादनाचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन करणात यशस्वी ठरलेले पुण् ...
जेजूरीहून देवदर्शन करून मुंबईकडे परतणाऱ्या भाविकांची लक्झरी बस व हडपसरहून जेजूरी कडे जाणा-या कारचा अपघात होवून कारमधील दोन जण ठार झाले. यामध्ये कार चालकाचा समावेश आहे. हडपसर-जेजुरी पालखी मार्गावर कायम अपघाती जागा असणा-या ठिकाणी हा अपघात झाला. ...
जुन्नरजवळील निमदरी येथील कैलास तुकाराम घुले (वय ५०) या शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीलगत असणाºया बाभळीच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. ...
महावितरणच्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उपविभागाच्या कारभारावर परिसरातील शेतकरी व वीजग्राहकांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यालयात गेल्या दोन महिनांपासून कायमस्वरूपी उपकार्यकारी अभियंता या पदाची व्यक्तीच नाही. ...
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आराखडे तयार करून या महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध् ...
इंदापूर तालुक्यातील उजनी धरण क्षेत्रात बेकायदेशीररीत्या परप्रांतीय मच्छीमारांकडून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. मात्र, इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासळी काट्यावर मासळी घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य धरणग्रस्त मच्छीमारांवर जलसंपदा व ...
पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत झगडेवस्तीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. ...
आदिवासी गावांना पेसा अंतर्गत मिळालेला निधी ३१ डिसेंबरपर्यंत खर्च झाला पाहिजे. ग्रामसभा घेऊन गरजेनुसार विकासकामांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत आदिवासी विभागाकडे सादर करावेत. यासाठी उपजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आंबेगाव व जुन्नर तालुक्यात ‘मिशन पेस ...