CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवा टोलवी करत असल्याचा अाराेप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला अाहे. ...
सापळा रचून सराईत गुन्हेगाराला पाेलिसांनी अटक केली अाहे. त्याच्याकडून एक पिस्टल अाणि दाेन जिवंत काडतुसे जप्त करण्यात अाली अाहेत. ...
विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे पुण्यात माेर्चा काढण्यात अाला. यावेळी अजित पवारांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. ...
प्राथमिक चौकशीनंतर सेंटर फॉर मिडीया अॅन्ड कम्युनिकेशन विभागातील दोघा प्राध्यापकांना निलंबित केले आहे. ...
वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे. ...
पोलिस झोपल्याचा फायदा घेऊन चोरीच्या घटनेतील (दि. २२ ) दोन आरोपी आज पहाटे ४ च्या सुमारास हत्याराने खिडकी तोडुन पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. ...
संचालक अनुपम सिद्धार्थ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले असताना आज आणखी दोन प्राध्यापकांना निलंबित करण्य़ात आले आहे. ...
कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर टिकावाने घाव घालून त्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. ...
टोमॅटोला दहा किलोमागे केवळ ४० ते ८० रुपये दर मिळत असून शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही परवडेनासा झाला आहे. रविवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल साडेपाच हजार ते सहा हजार क्रेटची आवक झाली. ...
ऐन सणासुदीला वीज नाही, महागाईने जनता त्रस्त झाली आहे, प्यायला पाणी नसतानाही दुष्काळ जाहीर केला नाही, सरसकट कर्जमाफी दिली नाही ...