सातत्याने मुठेच्या पात्रात नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याने नदीपात्रात कचऱ्याची बेटे तयार झाली अाहेत. त्यामुळे नदीचे माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेत असून नैसर्गिक अधिवास नष्ट झाला अाहे. ...
वातावरण ढगाळ झाले की पावसाची चाहूल घेऊन येणारे कीटक फिरायला लागतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी हे कीटक अचानक बाहेर येतात.जोरदार पाऊस पडून गेला की गायब होतात. ...
देशातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
‘सीबीएसई’ मंडळामार्फत नीट परीक्षा दि. ६ मे रोजी देशभर होणार आहे. प्रवेश पत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र किंवा केंद्राचे शहर बदलण्याची विनंती केली आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या वतीने प्लास्टर आॅफ पॅरिसवर प्रक्रिया करुन पुनर्वापर करता येऊ शकणारे तंत्रज्ञान विकसित केले अाहे. या तंत्रज्ञानामुळे पीअाेपीमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यास मदत हाेणार अाहे. त्याचबराेबर तरुणांना राेज ...
न्यायालयाच्या अवमान प्रकरणी महापालिका आयुक्तांविरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी १६ एप्रिल २०१८ ला झाली असून महापालिका आयुक्तांनी २० जून २०१८ पूर्वी कामगारांची देय रक्कम अदा करावी, असे आदेश दिले आहेत. ...