रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. ...
घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीतील परांडा व सालोबामळा या भागासाठी केलेल्या नळ-पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती आंबेगाव यांना प्राप्त झाला ...
शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुसत्या घोषणा देत शासन कामाचा पाढा मोजत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...
आचार्य अत्रे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे, तो जपला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी सासवड येथे केले. ...
देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना नागरिकांचा अभिमान वाटावा असे नागरिकांचे वर्तन असायला हवे असे मत कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार यांनी व्यक्त केले. ...
‘अटलबिहारी वाजपेयी’ हे केवळ दोन शब्दच नाही तर भारतीय राजकारणाचा ते श्वास होते...’अटलजी’ म्हणजे संयम, सभ्यता आणि सुसंस्कृतपणा. हा शब्दच आज कायमचा मूक झाला. आपल्या मधुर वाणी, बुद्धिमता आणि काव्यप्रतिभेतून अटलजींनी अप्रत्यक्षपणे अनेकांना आपलेसे केले होत ...
कलेच्या माध्यमातून समाजासाठी व पर्यावरणासाठी काही तरी करण्याचा ध्यास घेऊन नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘जीवित नदी’ या संस्थेला त्यांनी मदत करण्याचे ठरविले आहे. ...
मागील वर्षीपासून अटल कट्टा हा उपक्रम सदाशिव पेठेत सुरु करण्यात आला. दर महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येथे येऊन त्यांनी पुणेकरांना मार्गदर्शन केले आहे. ...