कविला सभोवतालचा भोवताल जाणून घ्यायची तहान असावी लागते. या तहानेचा अभाव असल्यामुळेच आजची कविता उथळ झाली आहे. फक्त टाळ्यांसाठी कविता लिहिणे चुकीचे आहे. ...
सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान पूलानजीक असणाऱ्या मुठा कालव्याचा भराव खचून वेगाने ते पाणी परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये शिरले. अवघ्या क्षणात होत्याचे नव्हते झाले. ...
दसरा आणि दीपावलीच्या सणांमध्ये फूलबाजारात अधिराज्य गाजविणाऱ्या राजा शेवंतीबरोबरच इतरही फुलांचे भाव पितृपंधरवड्यामुळे कोसळल्याने फूलउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे. ...
हिंदू संस्कृतीमध्ये अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते आश्विन मासातील अमावास्येपर्य$ंतच्या काळातील पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते. ...
शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या लागलेल्या निकालात ४ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला आहे. शिरूरसह आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांची शेखर पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील सत्त ...
भीमाशंकर साखर कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालू असल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. आगामी येणाऱ्या गाळप हंगामासाठी भीमाशंकर कारखान्याकडे उसाची दहा लाख टनाची नोंदणी झाली आहे. ...
इंदापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. त्यातील १ ग्रामपंचायती बिनविरोध झाली. उर्वरित १३ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज स्पष्ट झाला. ...
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हायब्रिड अॅम्युनिटीअंतर्गत पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाघोली ते शिक्रापूर या २६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाला मान्यता दिली आहे. ...
छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी दीड लाखावरील रक्कम भरणा करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. ...