पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त लोकांना भुलवण्यासाठी म्हणूनच योजना जाहीर करतात. बोललेले काहीही त्यांना करून दाखवता आलेले नाही. त्यामुळे आता या वेळी कितीही आश्वासने दिली तरी त्यावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ...
मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी काही रेल्वेगाड्यांमधील एससी ३ डब्यांना एसी चेअर डब्यांमध्ये, तर स्लीपर डब्यांना आरक्षित द्वितीय श्रेणीतील डब्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आजकाल मोबाईलवरील गेमचे वेड लागलेले पाह्यला मिळते. सध्या अनेकजण पबजी या गेममध्ये व्यस्त दिसत आहेत. या गेमला लोक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. ...
वयाच्या तिशीत असताना उत्तम नोकरी, मित्र-मैत्रिणींसोबत मजेत सुरू असणारं बॅचलर आयुष्य, ना कसली काळजी, ना चिंता... तसं म्हटलं तर ते प्रत्येकाला हवंच असतं. आयुष्य असं मजेत जात असताना कॅन्सरसारखा आगंतूक पाहुणा आयुष्यात आला तर..? ...
कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ...
पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पिंपळवंडीमार्गे काळवाडीकडे जाणाऱ्या दांपत्याचा बिबट्याने पाठलाग केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन वाहनचालकांच्या जीवावर बेतत असून, दिवसाआड एक ते दोन जणांना प्राणाला मुकावे लागत आहे. वाहन चालविताना निष्काळजीपणा केल्याने शहरात दररोज २ ते ३ अपघात होत आहेत. ...
एक महिन्यापूर्वी कॉलेज गॅदरिंगमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचे कारणावरून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ...