आपत्ती व्यवस्थापन हे शास्त्र आहे याची गंधवार्ताही महापालिकेला दिसत नाही. त्यामुळेच कालवा फुटल्यावर त्यांची भंबेरी उडाली. ४० लाख लोकसंख्येच्या शहरासाठी हे मुळीच भूषणावह नाही. ...
साबुर्डी गावातील देशमुखवाडी येथील शेततळ्यात हरिणाचे पाडस पडल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली होती. स्थानिक युवकांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ...