कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभागात एक अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. हजारो वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरीता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत. ...
रस्त्यावर बस बंद पडल्याने सातत्याने वाहतुक विस्कळित होत असल्याने वाहतुक पोलिसांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पीएमपी प्रशासनही जागे झाले आहे. ...
राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. बदलत्या काळानुसार भांडणाच्या त-हा, पध्दतीत फरक पडला असून आता नवरा बायकोचे भांडण थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचले आहे. ...
वाहतूक नियमांचा भंग करणा-या एका दुचाकीचालकाकडून वाहतूक विभागाच्यावतीने चक्क 12हजार 400 रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आली. हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्याला हा दंड करण्यात आला असून या दुचाकीस्वाराने तब्बल 25 वेळा हेल्मेटसक्तीच्या नियमाचे उल्लंघन के ...
माहेरी राहत असलेल्या पत्नी आणि मुलांना एका लग्न समारंभाच्या निमित्ताने भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी अपमानास्पद वागणूक दिली. या नैराश्यातून जावयाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास पिंपळे गुरव येथ ...
गिर्यारोहकांसह पर्यटक आणि तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्या जाणा-या सिंहगड किल्ल्यावरील दुरूस्तीची कामे अद्यापही अपूर्णच आहे.मान्सूनच्या आगमनाला काही दिवसांचा कालावधी उरलेला आहे ...
लोकसभा निवडणुक झाल्यानंतर शरद पवारांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. लोकांची मदत करून त्यांना मन:शांती मिळते. मात्र पंतप्रधान मनाला शांती मिळण्यासाठी केदारनाथ मंदिरात ध्यान करतात. ...