भारतीयांच्या मनात सीमेवर लढणाऱ्या सैनिकांविषयी कायमच आदराची भावना राहिलेली नाही. 'ए मेरे वतन के लोगो' ऐकल्यावर आजही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. मात्र याच्या अगदी उलट अनुभव पुण्यातील राजश्री थोरात या महिलेला आला आहे. ...
वृद्ध व्यक्ती दत्तात्रय गवळी हे रस्त्याच्या दिशेने पळत असताना मधमाशांनी त्यांच्या चेहऱ्यावर चावा घेतला व नाका-तोडांत मधमाशा गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
‘श्रीं’चा मोती अश्व व जरीपटक्याचा हिरा हे मानाचे अश्व अंकली ते आळंदी असा सुमारे ३०० किलोमीटरचा हरिनाम गजरात प्रवास करून अलंकापुरीत २४ जून रोजी दाखल होतील. ...