तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर शासकीय कार्यालयात नागरिकाची तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतु शासकीय कामांमुळे अधिकाऱ्यांना तक्रार निवारण करण्यासाठी वेळ ... ...
महानगरपालिकेने मुंबईतील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. या इमारतींमध्ये 71,838 कुटुंब राहतात. मुंबईमध्ये 2,749 कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर बीएमसीने हे पाऊल उचलले आहे. (Coronavirus in Maharashtra) ...
या मिशनचे सात महत्वाची उद्दिष्ट म्हणजे मंगळावरती असलेल्या पुर्वीच्या जीवसृष्टीच पुरावे शोधणे, सूक्ष्म जीवाणूंचा शोध घेणं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानवाने मंगळावरती पहिल्यांदा पाऊल ठेवण्याची वाट तयार करुन देणे. ...