दौंड तालुक्यातील यवत गावात विटंबना आणि आक्षेपार्ह पोस्टवरून हिंसेचा भडका उडाला. वाद इतका वाढला की, हिंसक झालेल्या जमावाने एका बेकरीचे पत्रे काढून फेकली आणि बेकरी जाळली. ...
अजितदादांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे असं म्हणताच "तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊन दिल नाही ना" असं मिश्किल टोला फडणवीस यांनी दादांना लगावला ...
दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
- घटनेनंतर उपस्थितांनी तातडीने त्यांना जवळील मोरया रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. ...