कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्यानंतर कंपन्यांनी कर्मचारी भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे; मात्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षा व मिळालेले गुण यावर कंपन्या भरवसा ठेवत नसून आता कंपन्या स्वत:च परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची पात्रता तपासत ...
सुप्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांचे एकमत असेल तर सुप्यात नगरपंचायत होऊ शकते असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले ...