न्यायालयात साक्ष देण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून व्यावसायिकाच्या पत्नीचा विनयभंग केला ...
Sadguru: पर्यावरणाबाबत आताच काही केले नाही तर वेळ निघून गेलेली असेल. २५ ते ४० वर्षांत जग दुष्काळग्रस्त होईल. त्यामुळे माती संवर्धनाची चळवळ केवळ स्वसमाधानासाठी नाही तर उपाय शोधण्यासाठी आहे, असे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सांगितले. ...