शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भातशेतीची नुकसान भरपाई आली

By admin | Updated: April 2, 2015 05:53 IST

खेड तालुक्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे, भातशेतीचे नुकसान झालेल्या १०६ गावांतील १७५१ हेक्टर भात क्षेत्रासाठी

राजगुरुनगर : खेड तालुक्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे, भातशेतीचे नुकसान झालेल्या १०६ गावांतील १७५१ हेक्टर भात क्षेत्रासाठी ७८ लाख ७९ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई शासनाने मंजूर केली आहे. ही भरपाई लगेचच शेतकऱ्यांना वाटण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत आवटे यांनी दिली.गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. या पावसात सर्वात जास्त भातपिकांचे नुकसान झाले होते. या वेळी पंचायत, महसूल आणि कृषी खात्याकडून या भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. भातपिकावर कापणी प्रयोग करून सरासरी नुकसान काढण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील वाडा आणि पाईट मंडल विभागातील १०६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई रक्कम मंजूर झाली आहे. खेड तहसील कार्यालयाकडे ती प्राप्त झाली आहे. पाईट मंडल विभागातील ५२ गावांतील भातपिकाखालील १२११ हेक्टर क्षेत्रासाठी ५४ लाख ४९ हजार रुपये आणि वाडा मंडल विभागातील ५४ गावांतील ५४० हेक्टर क्षेत्रासाठी २४ लाख ३० हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. (वर्ताहर)