शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाणी हाच आत्मा : राहुल कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:34 AM

आपणालादेखील याबाबत काही नियोजन करावे लागले.

खोर : आगामी काळातील दौंड तालुक्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने करायची असेल, तर खडकवासला, मुळशी धरणाच्या पाण्याच्या संदर्भात योग्य पद्धतीने नियोजन पाहिजे. पाणी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, ते दौंडला कशा प्रकारे आणता येईल याबाबत विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार राहुल कुल यांनी केले.

खोर (ता. दौंड) हरिबाचीवाडी येथील पद्मावती तलावात आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून जनाई-शिरसाईच्या टंचाई योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचे जलपूजन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. आमदार राहुल कुल म्हणाले, की यावर्षी पुण्यासारख्या शहराला पाणीकपात करावी लागली आहे.

आपणालादेखील याबाबत काही नियोजन करावे लागले. आपण आणखी चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकलो नाही याची मला खंत आहे. पूर्वी शासनाकडे मागणी केली होती, की पावसाळ्यातील पाणी आम्हाला मोफत द्या, आणिडिसेंबर-जानेवारीत जे पाणी घेऊ त्याचे आम्ही पैसे भरू. परंतु, आता शासनाने हे सर्व माफ करून केवळ १९ टक्केच रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार आहे. उर्वरित ८१ टक्के रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे येथून पुढे जून-जुलैमध्ये पावसाळ्यातच मागणी केली तरच या भागामधील सर्व बंधारे हे भरले जाऊन याचा फायदा पुढील काळात होणार आहे.दौंड शहराला खडकवासला, मुळशी धरणांच्या पाण्याच्या संदर्भात बैठका चालू असून, पाण्याचे नियोजन चालू आहे. ’ सरपंच सुभाष चौधरी, डी. डी. बारवकर, दिलीप डोंबे, राजेंद्र डोंबे, विजय कुदळे, सुहास चौधरी, राहुल चौधरी, पांडुरंग डोंबे, भानुदास डोंबे, विकास चौधरी, नामदेव चौधरी, बाळासाहेब चौधरी, जालिंदर डोंबे, हनुमंत चौधरी, नाना चौधरी आदी उपस्थित होते.जि. प. व पं. स. सदस्यांनादेखील कामे सांगातुम्ही तुमच्या भागामधील जो जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून दिला आहे, त्या सदस्यालादेखील तुम्हाला विकासकामे मागण्याचा हक्क आहे. त्यालादेखील तुम्ही किती निधी आतापर्यंत खोरमध्ये आणला आहे हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे, असेही कुल यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे