शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

पावसामुळे कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 2:25 AM

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी शेतात साठवण करून ठेवलेला कांदा भिजू नये, म्हणून मिळेल त्या भावात कांदा विक्रीसाठी काढला आहे.

अवसरी  - आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी शेतात साठवण करून ठेवलेला कांदा भिजू नये, म्हणून मिळेल त्या भावात कांदा विक्रीसाठी काढला आहे. अल्पभूधारक शेतकºयांना शासनाने कांदाचाळ बांधण्यासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी अल्पभूधारक शेतकरी करीत आहे.घोडनदी व डिंभा उजवा कालवा बारमाही पाण्याने वाहत असल्याने अवसरी, निरगुडसर, पारगाव, देवगाव, लाखणगाव, गावडेवाडी, मेंगडेवाडी, पोंदेवाडी या गावातील शेतकरी वर्षाला नगदी पिके पैसे मिळवून देणारी पिके घेत असतात. वरील गावांमध्ये ऊसलागवड, कांदा, बटाटा, गहू, भाजीपाला मोठ्या प्रमाणात करीत असतात.शेतकरी मार्च महिन्यात कांदा लागवड करतात व हा कांदा मे महिन्यात काढणीसाठी येतो. परंतु मे महिन्यात कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने मोठे शेतकरी कांदा बराकीत ठेवतात. मात्र अल्पभूधारक शेतकºयांकडे कांदाचाळ नाही, असे शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विकून टाकतात.रिमझिम पाऊस झाल्याने शेतकºयांनी शेतात ठेवलेला कांदा विक्रीसाठी भरण्यास सुरुवात केली आहे. सध्या दहा किलो कांद्याला ७५ ते ८० रुपये दर मिळत आहे. कांदा विकून परवडत नाही. परंतु पावसाने भिजून नुकसान होण्यापेक्षा मिळेल ते पैसे पदरात पाडून घ्यावे, म्हणून शेतातील ठेवलेला कांदा भरताना शेतकरी व्यस्त आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे