शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

आज नाही, कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपासून सुरु ; विक्रम गोखले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 18:03 IST

दिग्दर्शक सुजय डहाके यांनी 'मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण नायिकांना प्राधान्य दिले जाते' अशा  आशयाचे व्यक्तव्य केले होते. त्या विषयावर आता वादंग निर्माण झाला असून सोशल मीडियावरून  वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. 

पुणे :कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपूर्वीच सुरु झाला आहे अशी टिप्पणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केली आहे.  त्यासाठी काही ठरलेली माणसं कार्यरत आहेत. हे जरी चिंतेचे असले तरी कोण काय करणार अशा शब्दात त्यांनी आपली अगतिकता व्यक्त केली.  ते पुण्यात 'एबी आणि सीडी'च्या या त्यांच्या  त्यांचा आगामी मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आले होते. 

दिग्दर्शक सुजय डहाके यांनी 'मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण नायिकांना प्राधान्य दिले जाते' अशा  आशयाचे व्यक्तव्य केले होते. त्या विषयावर आता वादंग निर्माण झाला असून सोशल मीडियावरून  वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. या मुद्दयावर गोखले यांना विचारले असता त्यांनीही कला क्षेत्रात जातीयवादाचे विष पसरवले जात असल्याचे मान्य केले. 

ते म्हणाले की, 'कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपासून सुरु झाला आहे आणि  त्यासाठी काही ठरलेली माणसं कार्यरत आहेत. जातीयवादाचे विष कला क्षेत्रातही पसरवले जाते मात्र त्यावर लिहिण्याची किंवा भाष्य करण्याची कोणाचीही हिंमत नाही.हे जरी चिंतेचे असले तरी आपण असेच आहोत आणि आहे ते स्वीकारावे लागेल असेही त्यांनी म्हटले. 

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेSujay Dahakeसुजय डहाकेartकलाSocial Viralसोशल व्हायरल