शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

आज नाही, कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपासून सुरु ; विक्रम गोखले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 18:03 IST

दिग्दर्शक सुजय डहाके यांनी 'मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण नायिकांना प्राधान्य दिले जाते' अशा  आशयाचे व्यक्तव्य केले होते. त्या विषयावर आता वादंग निर्माण झाला असून सोशल मीडियावरून  वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. 

पुणे :कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपूर्वीच सुरु झाला आहे अशी टिप्पणी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केली आहे.  त्यासाठी काही ठरलेली माणसं कार्यरत आहेत. हे जरी चिंतेचे असले तरी कोण काय करणार अशा शब्दात त्यांनी आपली अगतिकता व्यक्त केली.  ते पुण्यात 'एबी आणि सीडी'च्या या त्यांच्या  त्यांचा आगामी मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आले होते. 

दिग्दर्शक सुजय डहाके यांनी 'मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण नायिकांना प्राधान्य दिले जाते' अशा  आशयाचे व्यक्तव्य केले होते. त्या विषयावर आता वादंग निर्माण झाला असून सोशल मीडियावरून  वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. या मुद्दयावर गोखले यांना विचारले असता त्यांनीही कला क्षेत्रात जातीयवादाचे विष पसरवले जात असल्याचे मान्य केले. 

ते म्हणाले की, 'कला क्षेत्रात जातीयवाद फार वर्षांपासून सुरु झाला आहे आणि  त्यासाठी काही ठरलेली माणसं कार्यरत आहेत. जातीयवादाचे विष कला क्षेत्रातही पसरवले जाते मात्र त्यावर लिहिण्याची किंवा भाष्य करण्याची कोणाचीही हिंमत नाही.हे जरी चिंतेचे असले तरी आपण असेच आहोत आणि आहे ते स्वीकारावे लागेल असेही त्यांनी म्हटले. 

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेSujay Dahakeसुजय डहाकेartकलाSocial Viralसोशल व्हायरल