शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेल्वेच्या मदतीला एसटी आली धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:06 IST

26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान मुंबई मार्गावर लाेणावळा ते कर्जत मार्गावर दुरुस्तीचे काम रेल्वेकडून करण्यात येणार असल्याने अनेक महत्त्वाच्या रेल्वे बंद असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या साेयीसाठी एसटीच्या जादा बसेस साेडण्यात येणार आहेत.

पुणे : मुंबई मार्गावर लाेणावळ ते कर्जत या मार्गावर रेल्वे कडून तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान अनेक महत्त्वाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात डेक्कन व प्रगती या रेल्वेंचा देखील समावेश आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या नाेकरदारांची तसेच प्रवाशांची संख्या अधिक आहे. रेल्वे बंद असल्यामुळे या प्रवाशांचे हाल हाेणार आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. रेल्वे बंदच्या काळात प्रवाशांच्या साेयीसाठी पुणे स्टेशन, स्वारेगट येथून 25 तर, लाेणावळा येथून 10 जादा बसेस साेडण्यात येणार आहेत. 

मुंबई मार्गावरील लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून 26 जुलै ते 9 ऑगस्ट पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती या महत्वाच्या गाड्यांसह इतर काही गाड्या रद्द राहणार आहेत. या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी राज्य परिवहन (एसटी) तर्फे जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या काळात प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्यास गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल अशी माहिती एसटी अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे. 

टॅग्स :state transportएसटीPuneपुणेrailwayरेल्वे