शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रेल्वेच्या मदतीला एसटी आली धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 17:06 IST

26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान मुंबई मार्गावर लाेणावळा ते कर्जत मार्गावर दुरुस्तीचे काम रेल्वेकडून करण्यात येणार असल्याने अनेक महत्त्वाच्या रेल्वे बंद असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या साेयीसाठी एसटीच्या जादा बसेस साेडण्यात येणार आहेत.

पुणे : मुंबई मार्गावर लाेणावळ ते कर्जत या मार्गावर रेल्वे कडून तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान अनेक महत्त्वाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात डेक्कन व प्रगती या रेल्वेंचा देखील समावेश आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या नाेकरदारांची तसेच प्रवाशांची संख्या अधिक आहे. रेल्वे बंद असल्यामुळे या प्रवाशांचे हाल हाेणार आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. रेल्वे बंदच्या काळात प्रवाशांच्या साेयीसाठी पुणे स्टेशन, स्वारेगट येथून 25 तर, लाेणावळा येथून 10 जादा बसेस साेडण्यात येणार आहेत. 

मुंबई मार्गावरील लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून 26 जुलै ते 9 ऑगस्ट पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती या महत्वाच्या गाड्यांसह इतर काही गाड्या रद्द राहणार आहेत. या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी राज्य परिवहन (एसटी) तर्फे जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या काळात प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्यास गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल अशी माहिती एसटी अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे. 

टॅग्स :state transportएसटीPuneपुणेrailwayरेल्वे