शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

म्हसोबाचीवाडी विहिर दुर्घटना; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:43 IST

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता

इंदापूर : म्हसोबाचीवाडी विहिर दुर्घटना प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असल्याची माहिती भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.   ते म्हणाले की, दि.१ ऑगस्ट रोजी दुपारी इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना,रिंगचा भाग मुरुम व मातीसह विहिरीत कोसळला. त्यामुळे विहिरीचे काम करणारे सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२ वर्षे), जावेद अकबर मुलाणी (वय३० वर्षे), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३० वर्षे), मनोज मारूती चव्हाण (वय ४० वर्षे)हे चार कामगार त्या मलब्याखाली गाडले जावून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना घडली त्यावेळी आपण मुंबईत होतो. तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना म्हसोबाचीवाडी दुर्घटनेची माहिती दिली. मृत कामगारांची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे सर्व कुटुंबीयांना शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमवेत मांडली. तसे पत्र ही दिले. त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDeathमृत्यूIndapurइंदापूर