शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

म्हसोबाचीवाडी विहिर दुर्घटना; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:43 IST

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता

इंदापूर : म्हसोबाचीवाडी विहिर दुर्घटना प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असल्याची माहिती भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.   ते म्हणाले की, दि.१ ऑगस्ट रोजी दुपारी इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना,रिंगचा भाग मुरुम व मातीसह विहिरीत कोसळला. त्यामुळे विहिरीचे काम करणारे सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२ वर्षे), जावेद अकबर मुलाणी (वय३० वर्षे), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३० वर्षे), मनोज मारूती चव्हाण (वय ४० वर्षे)हे चार कामगार त्या मलब्याखाली गाडले जावून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना घडली त्यावेळी आपण मुंबईत होतो. तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना म्हसोबाचीवाडी दुर्घटनेची माहिती दिली. मृत कामगारांची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे सर्व कुटुंबीयांना शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमवेत मांडली. तसे पत्र ही दिले. त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDeathमृत्यूIndapurइंदापूर