शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

१९६५ सालच्या भारत- पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 14:50 IST

अविरत बॉम्ब हल्ल्यातून मार्ग काढत त्यांनी महत्वाचा संदेश इतर सैन्यापर्यंत पोहचवला होता.

पुणे : भारत- पाकिस्तान यांच्यात १९६५ साली झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजविणारे पी.व्ही. सरदेसाई यांचे पुण्यात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, पौलोमी आणि मुलगा वीर असा परिवार आहे. पुण्याचे धन्वंतरी म्हणून प्रसिद्ध असलेले कै. डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे ते धाकटे बंधू होते. 

भारत- पाकिस्तान १९६५ साली झालेल्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले होते. त्यांची तूकडी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून लाहोरचा दरवाजा ठोठावून आली होती. याप्रसंगी त्यांना एक महत्वपूर्ण संदेश मिळाला होता जो इतर रणगाड्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक होते. पण दूरसंचाचा संपर्क तुटला होता. अशावेळी तो देण्यासाठी आपल्या जीवाची तमा न बाळगता ते रणगाड्यातून उतरले व अविरत बॉम्ब हल्ल्यातून बचाव करत मार्ग काढत इतर सैन्यापर्यंत तो संदेश पोहचवला. परत येत स्वतःच्या रणगाड्यात चढत असताना जवळच एका बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. बॉम्बचे काही तुकडे पाठीच्या कण्यातही घुसले. शस्त्रक्रिया करून ते काढले असते ते कायमचा अर्धांगवायू होण्याचा धोका होता. संपुर्ण कारकीर्द त्यांनी या वेदना सहन करत ते देशाच्या सेवेत राहिले. आणि मेजर जनरलच्या हुद्द्यापर्यंत त्यांची पदोन्नती झाली.  

टॅग्स :PuneपुणेSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानwarयुद्ध