शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

१९६५ सालच्या भारत- पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 14:50 IST

अविरत बॉम्ब हल्ल्यातून मार्ग काढत त्यांनी महत्वाचा संदेश इतर सैन्यापर्यंत पोहचवला होता.

पुणे : भारत- पाकिस्तान यांच्यात १९६५ साली झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजविणारे पी.व्ही. सरदेसाई यांचे पुण्यात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, पौलोमी आणि मुलगा वीर असा परिवार आहे. पुण्याचे धन्वंतरी म्हणून प्रसिद्ध असलेले कै. डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे ते धाकटे बंधू होते. 

भारत- पाकिस्तान १९६५ साली झालेल्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले होते. त्यांची तूकडी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून लाहोरचा दरवाजा ठोठावून आली होती. याप्रसंगी त्यांना एक महत्वपूर्ण संदेश मिळाला होता जो इतर रणगाड्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक होते. पण दूरसंचाचा संपर्क तुटला होता. अशावेळी तो देण्यासाठी आपल्या जीवाची तमा न बाळगता ते रणगाड्यातून उतरले व अविरत बॉम्ब हल्ल्यातून बचाव करत मार्ग काढत इतर सैन्यापर्यंत तो संदेश पोहचवला. परत येत स्वतःच्या रणगाड्यात चढत असताना जवळच एका बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. बॉम्बचे काही तुकडे पाठीच्या कण्यातही घुसले. शस्त्रक्रिया करून ते काढले असते ते कायमचा अर्धांगवायू होण्याचा धोका होता. संपुर्ण कारकीर्द त्यांनी या वेदना सहन करत ते देशाच्या सेवेत राहिले. आणि मेजर जनरलच्या हुद्द्यापर्यंत त्यांची पदोन्नती झाली.  

टॅग्स :PuneपुणेSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानwarयुद्ध