शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्यानंतर विमान कंपन्यांकडून लूटमार सुरु; श्रीनगर ते मुंबई १० वरून तब्बल २५ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:48 IST

पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सर्वजण शहरांकडे येण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे विमान तिकीट बुक करणाऱ्यांची प्रमाण वाढले आहे. त्याचा गैरफायदा विमान कंपन्यांकडून घेतले जात असून, विमानांचे तिकीट तिप्पटीने महागले आहेत. त्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांना घरी येण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पहलगाव येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये अनेक २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. या घटनेनंतर जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सर्व पर्यटक घाबरले आहेत. सर्वांनी परतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, अचानक मोठ्या प्रमाणात तिकीटाची मागणी वाढली. त्यामुळे श्रीनगर ते मुंबई प्रवासासाठी ३० ते ३५ हजार रुपये तिकीट दाखविले जात आहे. इतर वेळी १० ते ११ हजार रुपये तिकीट असते. त्यामुळे पर्यटकांकडून सरकारकडे विमानांची सोय करून कमी तिकीटदर करण्याची मागणी केली जात आहे.

थेट विमानांची तकिटे महागली 

श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत. कनेक्टिंग विमानांची तिकीट दर काही प्रमाणात कमी आहेत. पण, थेट विमानाचे तिकीट दर जास्त असल्याचे दिसून आले आहे. सरकारने देखील विमान कंपन्यांना तिकीट दर कमी करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाairplaneविमानMumbaiमुंबईJammu Kashmirजम्मू-काश्मीरMONEYपैसा