शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्यानंतर विमान कंपन्यांकडून लूटमार सुरु; श्रीनगर ते मुंबई १० वरून तब्बल २५ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:48 IST

पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सर्वजण शहरांकडे येण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे विमान तिकीट बुक करणाऱ्यांची प्रमाण वाढले आहे. त्याचा गैरफायदा विमान कंपन्यांकडून घेतले जात असून, विमानांचे तिकीट तिप्पटीने महागले आहेत. त्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांना घरी येण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पहलगाव येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये अनेक २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. या घटनेनंतर जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सर्व पर्यटक घाबरले आहेत. सर्वांनी परतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, अचानक मोठ्या प्रमाणात तिकीटाची मागणी वाढली. त्यामुळे श्रीनगर ते मुंबई प्रवासासाठी ३० ते ३५ हजार रुपये तिकीट दाखविले जात आहे. इतर वेळी १० ते ११ हजार रुपये तिकीट असते. त्यामुळे पर्यटकांकडून सरकारकडे विमानांची सोय करून कमी तिकीटदर करण्याची मागणी केली जात आहे.

थेट विमानांची तकिटे महागली 

श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत. कनेक्टिंग विमानांची तिकीट दर काही प्रमाणात कमी आहेत. पण, थेट विमानाचे तिकीट दर जास्त असल्याचे दिसून आले आहे. सरकारने देखील विमान कंपन्यांना तिकीट दर कमी करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाairplaneविमानMumbaiमुंबईJammu Kashmirजम्मू-काश्मीरMONEYपैसा