शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

पहलगाम हल्ल्यानंतर विमान कंपन्यांकडून लूटमार सुरु; श्रीनगर ते मुंबई १० वरून तब्बल २५ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:48 IST

पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सर्वजण शहरांकडे येण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे विमान तिकीट बुक करणाऱ्यांची प्रमाण वाढले आहे. त्याचा गैरफायदा विमान कंपन्यांकडून घेतले जात असून, विमानांचे तिकीट तिप्पटीने महागले आहेत. त्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांना घरी येण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पहलगाव येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये अनेक २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. या घटनेनंतर जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सर्व पर्यटक घाबरले आहेत. सर्वांनी परतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, अचानक मोठ्या प्रमाणात तिकीटाची मागणी वाढली. त्यामुळे श्रीनगर ते मुंबई प्रवासासाठी ३० ते ३५ हजार रुपये तिकीट दाखविले जात आहे. इतर वेळी १० ते ११ हजार रुपये तिकीट असते. त्यामुळे पर्यटकांकडून सरकारकडे विमानांची सोय करून कमी तिकीटदर करण्याची मागणी केली जात आहे.

थेट विमानांची तकिटे महागली 

श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत. कनेक्टिंग विमानांची तिकीट दर काही प्रमाणात कमी आहेत. पण, थेट विमानाचे तिकीट दर जास्त असल्याचे दिसून आले आहे. सरकारने देखील विमान कंपन्यांना तिकीट दर कमी करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाairplaneविमानMumbaiमुंबईJammu Kashmirजम्मू-काश्मीरMONEYपैसा