शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पहलगाम हल्ल्यानंतर विमान कंपन्यांकडून लूटमार सुरु; श्रीनगर ते मुंबई १० वरून तब्बल २५ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:48 IST

पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सर्वजण शहरांकडे येण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे विमान तिकीट बुक करणाऱ्यांची प्रमाण वाढले आहे. त्याचा गैरफायदा विमान कंपन्यांकडून घेतले जात असून, विमानांचे तिकीट तिप्पटीने महागले आहेत. त्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांना घरी येण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पहलगाव येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये अनेक २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. या घटनेनंतर जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सर्व पर्यटक घाबरले आहेत. सर्वांनी परतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, अचानक मोठ्या प्रमाणात तिकीटाची मागणी वाढली. त्यामुळे श्रीनगर ते मुंबई प्रवासासाठी ३० ते ३५ हजार रुपये तिकीट दाखविले जात आहे. इतर वेळी १० ते ११ हजार रुपये तिकीट असते. त्यामुळे पर्यटकांकडून सरकारकडे विमानांची सोय करून कमी तिकीटदर करण्याची मागणी केली जात आहे.

थेट विमानांची तकिटे महागली 

श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत. कनेक्टिंग विमानांची तिकीट दर काही प्रमाणात कमी आहेत. पण, थेट विमानाचे तिकीट दर जास्त असल्याचे दिसून आले आहे. सरकारने देखील विमान कंपन्यांना तिकीट दर कमी करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाairplaneविमानMumbaiमुंबईJammu Kashmirजम्मू-काश्मीरMONEYपैसा